100+ Sad Quotes in Marathi | Sad Status in Marathi | Emotional status in Marathi

100+ Sad Quotes in Marathi | Sad Status in Marathi | Emotional status in Marathi

Emotional status in Marathi: नमस्कार मित्रांनो, आशा आहे की आपण चांगले असाल आणि आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही Sad Quotes in Marathi मध्ये घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला हे Sad Status in Marathi आवडले तर तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.

Sad Quotes in Marathi

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं…
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

 

“खोलवर दुखावलेली मानसं एकतर पूर्णपणे कोलमडून जातात
आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात
कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती”

 

अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

 

अन्याय करणे हे पाप
आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप!

 

अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

 

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

 

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही
भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

 

अहंकाराचा नाश तेव्हाच होतो
जेव्हा आपले शरीर मन आहे, हे आपण विसरून जातो.

 

आपण केलेल्या परिक्षा
आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात.

Marathi sad quotes

 

आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,
कारण हे कलियुग आहें, इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनते.

 

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

 

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्‍याला इजा करु नका.

 

आशा ही निराशेची छोटी बहिण आहे.

 

एखाद स्वप्न पाहन, ते फुलवन, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन,
त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं,
तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळेच!

Sad status Marathi

कधी हसवतात, कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात.

 

कविता म्हणजे भावनांचं चित्र!

 

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

 

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

 

आपण केलेले दान कोणालाही कळू देऊ नका.

 

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

 

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

 

काळजाची प्रत्येक जखम भरून येते,
कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

 

कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका.
कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो

 

खर्च झाल्याचं दु:ख नसतं..
हिशेब लागला नाही की त्रास होतो ..

 

गरिबांना दुःख अनुभवाने कळते,
पण श्रीमंताना ते बुद्धिने जाणून घ्यावे लागते.

 

Sad Status in marathi

 

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

 

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

 

जगात दुसर्‍याला हसणे सोपे परंतु दुसर्‍यासाठी रडणे कठीण.

 

जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं?
कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून!

 

जर कधी कोणी तुमच मन तोडल
तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

 

जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात.
काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.

 

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

 

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

 

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

 

चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्‍गुण समजा.

 

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

 

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते
त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

 

सेवा जग फुलविते पण प्रीति मन फुलविते.

 

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

 

वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या
तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती.
शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते.
तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.

 

हृदयासारख सोपे नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची, स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.

 

जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..
ती गोष्ट देवाकडे मागण्यात काहीच अर्थ नसतो..

 

अश्रू कितीही प्रामाणिक असले
तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

 

काळ फक्त माणसाचं वय वाढवतो.
आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो

 

आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ …
हि भावना सुखावणारी असते !!!

 

माणसं केलेले उपकार विसरून जातात
मात्र .. हवेत विरून जाणारे शब्द लक्ष्यात ठेवतात.

 

“खोलवर दुखावलेली माणसे एकतर पूर्णपणे कोलमडून जातात
आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात
कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती.”

 

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समझुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो,
जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही….

 

वेळच माणसाला “आपल्या” व
“परक्याची” ओळख करून देते.

 

स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा….
इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा…

 

कधी हसवतात, कधी रडवतात क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात.

 

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

 

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

 

कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये
प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

 

समुद्रतील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

 

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

 

शास्त्र हे असे शस्त्र आहे की,
याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे.

 

शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते,
तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.

 

रोगाच्या भयाने जितके लोक मरतात,
तितके लोक रोगाने मरत नाहीत.

 

माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे
त्याची माणुसकी.

 

पुढचा आपल्याशी चांगला वागेल
या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

 

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

 

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

 

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.

 

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

 

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका…..
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

 

दु:ख कवटाळत बसू नका…..
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

 

दया अशी भाषा आहे की ती बाहिर्‍यालाही एकायला येते
आणि मूकयाला देखील समजू शकते.

 

जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

 

तर मग मित्रांनो तुम्हाला हि Sad Shayari in Marathi पोस्ट अशी वाटली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, तसेच तुम्हाला हे sad love status in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

हे देखील वाचा

Sad Quotes In Hindi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

3 thoughts on “100+ Sad Quotes in Marathi | Sad Status in Marathi | Emotional status in Marathi”

Leave a Comment