Diwali information in Marathi | केवळ राम च नाही तर या ६ कारणांमुळे साजरा केला जातो दिवाळी उत्सव 2024

Diwali information in Marathi | केवळ राम च नाही तर या ६ कारणांमुळे साजरा केला जातो दिवाळी उत्सव

Diwali information in Marathi: मित्रांनो आपल्या सर्वानांच दिवाळी हा सण आवडतो आणि आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पण मित्रांनो, दिवाळी आपण का साजरी करतो या बद्दल माहिती आहे का? आजच्या या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला दिवाळी हा उत्सव साजरा करण्या मागचे ६ कारणे सांगणार आहे.

जेव्हा आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना विचारतो तेव्हा ते नेहमी सांगतात कि याच दिवशी भगवान राम लंकेचे अत्याचारी राजा रावणाचा वध करून आयोध्येला परत आले होते. आणि त्यांच्या येण्याच्या आनंदात तेथील लोकांनी दिवे लावून त्याचं स्वागत केले होते. आणि म्हणूनच तेव्हा पासून दरवर्षी दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे.

पण हे एकच कारण नाही आहे दिवाळी हा उत्सव साजरा करण्यासाठी. दिवाळी साजरी करण्यामागे वेग-वेगळ्या राज्यांची वेगवेगळी कारणे आहेत. चला तर जाणून घेऊया दिवाळी साजरी करण्याची ही कारणे.

1. श्री राम अयोध्याकडे परतले

हिंदू लोकांच असे मानणे आहे कि श्री राम लंकेच्या रावणाला मारून याच दिवशी आयोध्येला परत आले होते. आणि त्यामुळे त्यांच्या येण्याच्या आनंदात तेथील रहिवाश्यांनी दिवे लावून त्याचं स्वागत केले होते. त्या वर्षा पासून दिवाळी हा उत्सव पूर्ण भारतात आनंदाने साजरा केला जाऊ लागला.

2. सिख लोकांसाठी हा विशेष दिवस आहे

या दिवशी सगळे सिख बांधव आपले तिसरे गुरु, गुरु अमर दास यांचा आर्शिवाद घेण्यासाठी एकत्र येतात. १५७७ मध्ये याच दिवशी अमृतसर येथील स्वर्ण मंदिर स्थापित केले गेले होते. तसेच १६१९ मध्ये कार्तिक अमावास्येच्या दिवशी सिखांचे सहावे गुरु, गुरु हरगोबिन्द सिंह यांना तुरुंगातून सोडण्यात आले होते.

3. श्रीकृष्णाने नरकासुरचा नरसंहार केला होता

दिवाळीच्या एक दिवस आधी सर्वात पहिला राक्षस नरकासुर याने १६,००० महिलांनाचे अपहरण केले होते. तेव्हा श्रीकृष्णाने त्या असुर राजाचे वध करून सगळ्या महिलांना मुक्त केले होते म्हणून कृष्ण भक्तिधारा विभागातील लोक दिवाळी म्हणून आजही साजरे करतात.

4. विष्णुचा नरसिंह रुप

पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान विष्णुंनी नरसिंहाच्या रूपात हिरण्यकश्यपचा वध केला होता. या वेळी समुद्रमंथनेच्या वेळी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरि प्रकट झाले होते.

 हे देखील वाचा: भारतीय चलन रुपयाची महत्वाची तथ्ये मराठी मध्ये

5. जैन लोकांसाठी खास दिवस

जैन धर्मात दीपावलीचा दिवस खूप महत्वाचा आहे, याच दिवशी आधुनिक जैन धर्माची स्‍थापना झाली होती, त्याशिवाय दिवाळीच्या दिवशीच जैनांचे निर्वाण प्राप्त झाले होते.

6. आर्य समाजाची स्थापना

दिवाळीच्याच दिवशी आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद यांनी भारतीय संस्कृतीचे महान जननायक बनून अजमेर येथे निकट कालबाह्यता घेतली होती.

तर मित्रांनो केवळ राम या दिवशी अयोध्येला परतला होता म्हणूनच न्हवे तर वरील ६ कारणामुळे सुद्धा दरवर्षी दिवाळीचा सॅन मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

हे देखील वाचा

Diwali Wishes in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment